काल सातारकरांशी महात्मा गांधी -समज गैरसमज या विषयावर संवाद साधता आला.
मीनाझ सय्यद सर,रवींद्र भरती झुटिंग सर, मांडके सर आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी मिळून कार्यक्रमाचे छान व्यवस्थापन केले होते. व्याख्यान संपल्यावर ज्या प्रतिक्रिया आल्या त्याने मन भरून आले.वर्षाताई देशपांडे जे म्हणाल्या त्यामुळे आत्मविश्वास द्विगुणित झाला.दर महिन्याला एक अशी व्याख्यानमाला येथे आयोजित केली जाते
माझ्यापुर्वी येथे कुमार केतकर, राज कुलकर्णी, रामदास भटकळ, संजय आवटे, रत्नाकर महाजन , अश्या अनेक दिगग्ज मान्यवरांची व्याख्याने झाली आहेत याचे अनुकरण प्रत्येक जिल्ह्यात व्हायला हवे असे वाटते
मित्रयादीत सतारकर असतील तर व्याख्यान कसे वाटले काय सुधारणा कराव्यात ते comment मध्ये सांगावे
https://www.facebook.com/100001231821936/posts/2323457574371947/