*जगात ठिक-ठिकाणी स्वार्थ वाढत असताना आजही समाजाची थोडी का होईना प्रगती होत राहिली आहे त्याला कारण आहे चांगल्या लोकांची चिकाटी , निस्वार्थ भाव आणि लोक चळवळ.* 





तर सदृढ समाज निर्मिती साठी कार्य करणाऱ्या अश्याच एका लोक चळवळचे पाहिले त्रैमासिक आपल्या हाती देताना आम्हाला खूप आनंद होत आहे.
*या चळवळीने 15 गावे दत्तक घेतली असून रचनात्मक कार्य आणि वैचारिक काम दोन्ही स्तरांवर तिचे काम सुरू आहे.*
No comments:
Post a Comment